महाराष्ट्र समाचार
-
गोरक्षकांच्या जिद्दीने उधळला गोतस्करीचा कट
चिखली (प्रतिनिधी): महाराष्ट्रात गोवंश तस्करीच्या विरोधात गोरक्षकांच्या अथक प्रयत्नांनी एक मोठा कट उधळला गेला. जळगाव जिल्ह्यातील पहूरपासून सुरू झालेल्या थरारक…
Read More » -
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला
मुंबई, दि. २ : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी…
Read More » -
राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात…
Read More » -
बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत
मुंबई, दि. २८ : बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत…
Read More » -
-
भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली, (जिमाका) दि.27 : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि…
Read More » -
आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश …
Read More » -
आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.12: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी…
Read More » -
महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेनेमहत्त्वाचा टप्पा; मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा
मुंबई, दि.12 – महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात…
Read More » -
‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारली
मुंबई, दि. ०९: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’…
Read More »